धारावीमध्ये सामाजिक अंतर राखण्याच्या आवाहनाची ऐसी की तैसी


मुंबई : लॉकडाऊन काळात देखील धारावीमध्ये नवनवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.


सरकारने येथे कडक निर्बन्ध लावलेले असताना सरकारच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्यावर सुद्धा येथील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसावे याचे आश्चर्य वाटते.


सरकारने येथील भाजीपाला व फळ बाजार बंद करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image